एक्स्प्लोर

सलग तिसऱ्या महिन्यात महागाई नरमली! सर्वसामान्यांना मोठा दिलासा, अन्नधान्याच्या किंमती नियंत्रीत राहिल्यानं महागाई दरात घट

सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. सध्या महागाई नरमली असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे.

RBI  : सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. सध्या महागाई नरमली असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात महागाई आरबीआयच्या 4 टक्क्यांच्या लक्ष्याखाली आली आहे. एप्रिल महिन्यात महागाई दर 3.16 टक्के राहिला आहे. हा किरकोळ महागाई दर 6 वर्षांच्या निचांकी पातळीवर आला आहे. मार्च महिन्यात महागाई दर 3.34 टक्के राहिला होता. 

अन्नधान्याच्या किंमती नियंत्रण राहिल्याने महागाई दरात घट झाली आहे. तीव्र उन्हाचा पिकांवर परिणाम नाही अशात अन्नधान्य महागाई दर नियंत्रणात आहे. ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात 2.92 टक्के महागाई दर राहिला तर शहरी भागात 3.36 टक्के महागाई दर होता. आरबीआयकडून जून महिन्यातील पतधोरण समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा रेपो रेट कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान सलग महागाई दर कमी राहिल्याने अधिक प्रमाणात देखील रेपो रेट कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

किरकोळ महागाई दर मोजण्यासाठी सरकारने 299 प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा समावेश

किरकोळ महागाई दर मोजण्यासाठी सरकारने 299 प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा समावेश केला आहे. यामध्ये अन्नपदार्थ, कपडे, इंधन, निवासस्थान इत्यादींचा समावेश आहे.केंद्र सरकारचे सांख्यिकी आणि कार्यक्रम  अंमलबजावणी मंत्रालय या गोष्टींच्या किमतींवरील माहिती गोळा करते आणि त्या आधारावर महागाई दराचे आकडे वेळोवेळी सादर करते.हा दर महिन्याला आणि दरवर्षी सादर केला जातो. महागाई वाढण्याची काही प्रमुख कारणे आहेत. त्यामध्ये जर वस्तू आणि सेवेची मागणी वाढल्यास त्याचा परिणाम किंमतीवर होतो आणि किंमत वाढते ती वस्तू महाग होते. एखाद्या वस्तूच्या कच्च्या मालाची किंमत वाढ, कामगार शुल्क इत्यादींमध्ये वाढ झाल्यास किंमत वाढ होते. महागाई दरात नेहमीच वाढ होते असे नाही तर काहीवेळेला दर कमीही होऊ शकतो.

सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार नसून गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवल्या जातील, असा दावा सरकारने केला आहे.  गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात असल्याचा सरकारचा दावा देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा ठरला आहे. अन्नधान्याच्या किंमती नियंत्रण राहिल्याने महागाई दरात घट झाली आहे. त्यामुळं देशातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Inflation : गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहणार, सणासुदीत सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, सरकारचा दावा

 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget