एक्स्प्लोर

सलग तिसऱ्या महिन्यात महागाई नरमली! सर्वसामान्यांना मोठा दिलासा, अन्नधान्याच्या किंमती नियंत्रीत राहिल्यानं महागाई दरात घट

सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. सध्या महागाई नरमली असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे.

RBI  : सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. सध्या महागाई नरमली असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात महागाई आरबीआयच्या 4 टक्क्यांच्या लक्ष्याखाली आली आहे. एप्रिल महिन्यात महागाई दर 3.16 टक्के राहिला आहे. हा किरकोळ महागाई दर 6 वर्षांच्या निचांकी पातळीवर आला आहे. मार्च महिन्यात महागाई दर 3.34 टक्के राहिला होता. 

अन्नधान्याच्या किंमती नियंत्रण राहिल्याने महागाई दरात घट झाली आहे. तीव्र उन्हाचा पिकांवर परिणाम नाही अशात अन्नधान्य महागाई दर नियंत्रणात आहे. ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात 2.92 टक्के महागाई दर राहिला तर शहरी भागात 3.36 टक्के महागाई दर होता. आरबीआयकडून जून महिन्यातील पतधोरण समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा रेपो रेट कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान सलग महागाई दर कमी राहिल्याने अधिक प्रमाणात देखील रेपो रेट कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

किरकोळ महागाई दर मोजण्यासाठी सरकारने 299 प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा समावेश

किरकोळ महागाई दर मोजण्यासाठी सरकारने 299 प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा समावेश केला आहे. यामध्ये अन्नपदार्थ, कपडे, इंधन, निवासस्थान इत्यादींचा समावेश आहे.केंद्र सरकारचे सांख्यिकी आणि कार्यक्रम  अंमलबजावणी मंत्रालय या गोष्टींच्या किमतींवरील माहिती गोळा करते आणि त्या आधारावर महागाई दराचे आकडे वेळोवेळी सादर करते.हा दर महिन्याला आणि दरवर्षी सादर केला जातो. महागाई वाढण्याची काही प्रमुख कारणे आहेत. त्यामध्ये जर वस्तू आणि सेवेची मागणी वाढल्यास त्याचा परिणाम किंमतीवर होतो आणि किंमत वाढते ती वस्तू महाग होते. एखाद्या वस्तूच्या कच्च्या मालाची किंमत वाढ, कामगार शुल्क इत्यादींमध्ये वाढ झाल्यास किंमत वाढ होते. महागाई दरात नेहमीच वाढ होते असे नाही तर काहीवेळेला दर कमीही होऊ शकतो.

सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार नसून गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवल्या जातील, असा दावा सरकारने केला आहे.  गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात असल्याचा सरकारचा दावा देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा ठरला आहे. अन्नधान्याच्या किंमती नियंत्रण राहिल्याने महागाई दरात घट झाली आहे. त्यामुळं देशातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Inflation : गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहणार, सणासुदीत सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, सरकारचा दावा

 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Khadi India : ऑनलाईन शॉपिंगसाठी आता सरकारी वेबसाईट, हायटेक ई-कॉमर्स पोर्टल लवकरच लॉन्च
ऑनलाईन शॉपिंगसाठी आता सरकारी वेबसाईट, हायटेक ई-कॉमर्स पोर्टल लवकरच लॉन्च
Rupee vs Oil vs Yuan : रुपया, कच्चं तेल अन् चिनी युआन; गुंतवणूकदारांनी 'या' नवीन मॅक्रो त्रिकोणावर लक्ष का ठेवावे?
रुपया, कच्चं तेल अन् चिनी युआन; गुंतवणूकदारांनी 'या' नवीन मॅक्रो त्रिकोणावर लक्ष का ठेवावे?
Gold Silver Rates Today: अमेरिकेचा इराणवर पुन्हा हल्ला अन् भारतात सोने- चांदीच्या दरात उलथापालथ; 10 ग्रॅम सोन्यासह चांदीचा दर किती?
अमेरिकेचा इराणवर पुन्हा हल्ला अन् भारतात सोने- चांदीच्या दरात उलथापालथ; 10 ग्रॅम सोन्यासह चांदीचा दर किती?
Kelton Tech Share Price : 20 रुपयांखालील मल्टीबॅगर पेनी स्टॉकचा मोठा धमाका; कोट्यवधींचा डिजिटल करार, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड!
20 रुपयांखालील मल्टीबॅगर पेनी स्टॉकचा मोठा धमाका; कोट्यवधींचा डिजिटल करार, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड!

व्हिडीओ

Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
केरळमध्ये ED विरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप; अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला, विटाही फेकल्या, मोदींविरुद्ध घोषणाबाजी
केरळमध्ये ED विरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप; अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला, विटाही फेकल्या, मोदींविरुद्ध घोषणाबाजी
Khadi India : ऑनलाईन शॉपिंगसाठी आता सरकारी वेबसाईट, हायटेक ई-कॉमर्स पोर्टल लवकरच लॉन्च
ऑनलाईन शॉपिंगसाठी आता सरकारी वेबसाईट, हायटेक ई-कॉमर्स पोर्टल लवकरच लॉन्च
Pinarayi Vijayan ED Raid: केरळचे माजी सीएम पी. विजयन यांच्यावर ईडीची छापेमारी; समर्थकांचा ईडीच्या पथकावर हल्ला, कारवर वीटा फेकल्या
केरळचे माजी सीएम पी. विजयन यांच्यावर ईडीची छापेमारी; समर्थकांचा ईडीच्या पथकावर हल्ला, कारवर वीटा फेकल्या
Chhagan Bhujbal NCP: राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा 'तो' इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव...'
राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा 'तो' इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव...'
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील 'त्या' 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला 'दे धक्का'
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील 'त्या' 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला 'दे धक्का'
Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Akola News : अकोल्याच्या सार्थक ढोलेची जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक; 2019 नंतर भारताला पहिले पदक
अकोल्याच्या सार्थक ढोलेची जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक; 2019 नंतर भारताला पहिले पदक
Embed widget