एक्स्प्लोर

LIC Policy : एलआयसी पॉलिसी लॅप्स झालीय? पुन्हा सुरू करण्यासाठी जाणून घ्या प्रोसेस

LIC Policy : प्रीमियम न भरल्यामुळे पॉलिसी लॅप्स होते.अशा पॉलिसी पुन्हा सुरू करता येतात...जाणून घ्या प्रोसेस..

मुंबई भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. देशभरात एलआयसीचे कोट्यवधी पॉलिसीधारक आहेत. अनेक वेळा लोक पॉलिसी खरेदी करतात, परंतु काही कारणास्तव त्याचा हप्ता भरण्यास सक्षम नसतात. प्रीमियम न भरल्यामुळे पॉलिसी लॅप्स होते (LIC Lapsed Policy). अशा पॉलिसींच्या पुनरुज्जीवनासाठी, एलआयसी वेळोवेळी विविध विशेष मोहिमा (LIC Special Campaign for Policy Revival) चालवत असते.

LIC ने 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान लॅप्स पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष मोहीम चालवली आहे. वेळेवर प्रीमियम न भरल्यामुळे तुमची कोणतीही जुनी पॉलिसी लॅप झाली असेल, तर तुम्ही या मोहिमेत काही रक्कम जमा करून लॅप्स पॉलिसी पुन्हा अॅक्टीव्ह करू शकता.

लॅप्स पॉलिसी पुन्हा चालू करा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) नियमांनुसार, जर एखाद्या पॉलिसीधारकाची पॉलिसी प्रीमियम न भरल्यामुळे रद्द झाली असेल, तर त्याची पॉलिसी पुन्हा चालू करण्यासाठी, तुम्हाला थकबाकी प्रीमियमसह काही दंड भरावा लागेल. थकित प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी पुनर्संचयित केली जाईल. यानंतरच तुम्ही त्याच्याशी संबंधित उर्वरित फायदे घेऊ शकाल.

लॅप्स पॉलिसी पुन्हा अॅक्टिव्ह कशी करावी

तुमची कोणतीही एलआयसी पॉलिसी बंद झाली असेल आणि तुम्हाला ती पुन्हा सुरू करायची असेल, तर त्यासाठी एलआयसीशी संपर्क साधा. यासाठी तुम्ही ईमेलद्वारे एलआयसी कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता. एलआयसी पॉलिसी पुन्हा सर्वप्रथम एलआयसीच्या शाखेला भेट द्या, त्यानंतर  रिवाइल फॉर्म भरून सबमिट करा. त्याशिवाय, प्रीमियम आणि दंड भरून तुमची पॉलिसी पुन्हा चालू करा.

LIC : मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची काळजी? LIC 'या' योजनेमुळे लागेल हातभार

एलआयसीकडून देशातील प्रत्येक आर्थिक घटकांचा विचार करून विविध पॉलिसीज तयार केल्या जातात. यातील काही योजना मुलांसाठी (LIC Policy for Children) तयार करण्यात आल्या आहेत. अशाच एका नवीन पॉलिसीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता दूर होण्यास मदत होईल. या योजनेचे नाव जीवन तरूण पॉलिसी (LIC Jeevan Tarun Policy) आहे.

या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मुलाचं वय कमीत कमी 3 महिने आणि जास्त जास्त 12 वर्ष असावं लागतं. यामध्ये मुलाचं वय 20 वर्ष होईपर्यंत गुंतवणूक करण्याची मुभा आहे. यानंतर 5 वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली जात नाही. मात्र, मुलांचं वय 25 वर्ष पूर्ण केल्यानंतर या गुंतवणुकीच्या रक्कमेवर दावा करता येतो. यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च भागू शकतो. तसेच लग्नाची चिंताही दूर होईल आणि मुलांचं भविष्य सुरक्षित राहिल. त्यामुळे या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर चांगला पर्याय आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Bihar Election Result 2025: बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
Embed widget