एक्स्प्लोर

Shri Krishna Geeta Updesh : 'अशा' लोकांचे मन कधीच शांत नसते, जाणून घ्या गीतेची ही शिकवण, भगवान श्रीकृष्ण म्हणतात... 

Shri Krishna Geeta Updesh : गीतेत भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणुकीचे वर्णन केले आहे. गीतेची ही शिकवण जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. ज्याचा अवलंब करून आपण जीवनात यश मिळवू शकतो. या शिकवणींबद्दल जाणून घ्या.

Shri Krishna Geeta Updesh : श्रीमद्भागवत गीता (Bhagvad Geeta) भगवान श्रीकृष्णाच्या (Shri Krishna) शिकवणुकीचे वर्णन करते. महाभारताच्या युद्धात जेव्हा अर्जुन संकटात सापडला होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा मार्ग या शिकवणीतूनच दाखवला होता. गीता ग्रंथातील प्रत्येक श्लोक जीवनाचे मार्गदर्शन करतो. गीतेची ही शिकवण माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीतेचे 18 अध्याय आणि 700 श्लोकांमध्ये, जीवनातील सर्व समस्यांवर उपाय सापडतात. श्रीमद् भागवत गीतेच्या या शिकवणुकींचा अवलंब करून जीवनात यश मिळवता येते. या 4 शिकवणींबद्दल जाणून घेऊया.


नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना।
न चाभावयत: शांतिरशांतस्य कुत: सुखम्।।

या श्लोकाचा अर्थ असा आहे की, योगविरहित असलेल्या व्यक्तीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नसते. त्याच्या मनात भावना नसते. भावना नसलेल्या माणसाला कधीही शांती मिळत नाही. असा चंचल माणूस आयुष्यात कधीच सुखी राहत नाही.

 

योगस्थ: कुरु कर्माणि संग त्यक्तवा धनंजय।
सिद्धय-सिद्धयो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते।।

गीतेच्या या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात की, मनातून अहंकार काढून टाकल्याशिवाय मार्गात यश मिळू शकत नाही. त्याच्या निवृत्तीचा उपाय म्हणजे मनाचे समाधान. निःस्वार्थी कर्म समाधानी योगानेच करता येतात. प्रत्येक व्यक्तीने ईर्ष्यामुक्त होऊन आपले कार्य केले पाहिजे.

 

विहाय कामान् य: कर्वान्पुमांश्चरति निस्पृह:।
निर्ममो निरहंकार स शांतिमधिगच्छति।।


भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, जो मनुष्य सर्व इच्छा आणि कामनेचा त्याग करतो. अहंकार न ठेवता आपले कर्तव्य करतो. त्याला त्याच्या कामात यश आणि शांती मिळते.


ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्।
मम वत्र्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वश:।।

गीतेच्या या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात की, हे अर्जुना! मनुष्य ज्या प्रकारे माझे स्मरण करतो, त्याप्रमाणे मी त्याला फळ देतो. प्रत्येकजण प्रत्येक मार्गाने माझ्या मार्गाचे अनुसरण करतो.


कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतु र्भूर्मा ते संगोस्त्वकर्मणि ।।

गीतेच्या या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की, हे अर्जुना कर्म करणे हा तुझा अधिकार आहे आणि परिणामाची चिंता करू नकोस. कर्मातून माघार घेण्याचा कधीही विचार करू नको, तसेच त्याच्या परिणामांची चिंता करू नको.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Geeta Updesh : भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेल्या या 5 गोष्टी आहेत यशाची गुरुकिल्ली! जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget