एक्स्प्लोर

Hartalika 2025: हरतालिकेचे व्रत आयुष्यभर करणे बंधनकारक आहे का? मध्येच सोडले तर चालतं का? धार्मिक कारण, शास्त्रात म्हटलंय..

Hartalika 2025:  अनेकांना प्रश्न पडतो की, एकदा हरतालिका व्रत केले की आयुष्यभर ठेवावे लागते हे खरे आहे का? हरतालिका तृतीया व्रताशी संबंधित धार्मिक कारण, शास्त्रीय काय म्हटलंय.. जाणून घ्या..

Hartalika 2025: हिंदू धर्मात हरतालिका तृतीया या सणाला मोठे महत्त्व आहे. गणेश चतुर्थीच्या एका दिवसापूर्वी येणारा हा सण महिलांसाठी अत्यंत खास असतो.  भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका सण साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, हे व्रत प्रामुख्याने सौभाग्य, अखंड पतीच्या आनंदासाठी आणि वैवाहिक जीवनाच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. परंतु अनेकदा महिलांच्या मनात हा प्रश्न येतो की, एकदा हे व्रत केल्यानंतर हरतालिका तृतीयेचे उपवास आयुष्यभर ठेवणे आवश्यक आहे का? धार्मिक कारण, शास्त्रात काय म्हटलंय, जाणून घ्या...

हरतालिकेचा उपवास एकदा केल्यानंतर तो आयुष्यभर ठेवणे बंधनकारक आहे का?

भाद्रपद महिन्यातील तृतीयेला केले जाणारे हरतालिका तृतीया व्रत विवाहित महिलांसाठी अत्यंत खास सण मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी माता पार्वतीने तपश्चर्या केली आणि शिव यांना पती म्हणून प्राप्त केले. असे मानले जाते की हे व्रत पतीला दीर्घायुष्य देतेच, शिवाय वैवाहिक जीवनातील प्रत्येक अडचणी दूर करते. मात्र अनेकदा महिलांच्या मनात हा प्रश्न येतो की जर एकदा हरतालिका तृतीया व्रत सुरू केला तर तो आयुष्यभर ठेवावा लागतो का? 

धार्मिक ग्रंथ आणि पुराणात म्हटलंय...

धार्मिक ग्रंथ आणि पुराणानुसार, हरतालिका तृतीया व्रताचे महत्त्व खूप मोठे आहे आणि ते खूप पुण्यपूर्ण मानले जाते. असे मानले जाते की, एकदा स्त्रीने हे व्रत सुरू केले की तिने शक्य तितके आयुष्यभर ठेवावे. कारण हे व्रत देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्या मिलनाच्या कथेशी संबंधित आहे आणि ते मध्येच सोडणे शुभ मानले जात नाही.

स्त्री दरवर्षी हे व्रत ठेवू शकत नसेल, तर...

हरतालिका व्रता दरम्यान जर आरोग्याचे काही कारण असेल तर किंवा वृद्धापकाळामुळे किंवा इतर कोणत्याही सक्तीमुळे, स्त्री दरवर्षी हा व्रत ठेवू शकत नसेल, तर धार्मिक श्रद्धेनुसार तिला भगवान शिव-पार्वतीचे मनन करून व्रताचा संकल्प सोडण्याची परवानगी आहे. अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे की अशा परिस्थितीत, दुसरी कोणीतरी महिला (कुटुंबातील सून किंवा मुलगी) पुढे जाऊन तो व्रत ठेवते.

स्त्रीच्या जीवनातील अनेक संकटे देखील दूर करते...

असे म्हटले जाते की, हरतालिका तृतीया व्रत केवळ वैवाहिक जीवन आनंदी करत नाही तर स्त्रीच्या जीवनातील अनेक संकटे देखील दूर करते. हे व्रत जोडीदाराप्रती समर्पण आणि निष्ठेचे प्रतीक आहे. म्हणूनच महिला पूर्ण उत्साह आणि भक्तीने ते करतात. हरतालिका तृतीया व्रत खूप पवित्र आणि पुण्यपूर्ण मानले जाते. एकदा ते सुरू झाले की, ते आयुष्यभर ठेवण्याची परंपरा आहे, परंतु जर अक्षमता असेल तर शिवपार्वतीचे ध्यान करून संकल्प सोडण्याची परवानगी देखील शास्त्रांमध्ये देण्यात आली आहे.

हेही वाचा :           

Mahabhagya Yog 2025: 25 ऑगस्ट तारीख अद्भूत! जबरदस्त महाभाग्य योग 'या' 3 राशींची चांदीच चांदी, बँक बॅलन्स झपाट्याने वाढेल, नोटा मोजत बसाल..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Embed widget