एक्स्प्लोर

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, तरुणांना रोजगार, 'या' उपक्रमांद्वारे ग्रामीण भारतात होतायेत मोठे बदल

Rural India : ग्रामीण भारतात बदल घडवून आणण्यासाठी देशातील अनेक संस्थांनी एकत्रितपणे विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

Social Initiatives Changing Rural India : भारतातील ग्रामीण भागात बदलाची एक नवीन लाट येत आहे. देशातील अनेक संस्था सेंद्रिय शेती, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. या प्रयत्नांमुळे केवळ ग्रामीण भारतालाच सक्षम बनवले नाही तर लाखो लोकांचे जीवनही बदलले आहे.

देशाच्या अनेक गावांमध्ये आता सेंद्रिय शेतीच्या नवीन पद्धती विकसित केल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. यासाठी पतंजलीच्या ऑरगॅनिक रिसर्च इन्स्टिट्यूटसारख्या संस्थांसह अनेक संस्था पुढे येत आहेत. तसेच, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तर दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित संस्था सहकारी संस्थांद्वारे दुग्ध उद्योगाला प्रोत्साहन देत आहेत. यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढल्याचे दिसून येत आहे. 

'या' प्रयत्नांमुळे ग्रामीण भागात होतायेत बदल 

- महिलांना स्वयं रोजगार आणि कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देणे.

- शेतकरी आणि लघु उद्योगांना आर्थिक मदत देऊन ग्रामीण विकासात योगदान देणे.

- शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रशिक्षण, बियाणे आणि संसाधने प्रदान करणे.

- स्वच्छता आणि आरोग्याच्या क्षेत्रात जागरूकता पसरवून ग्रामीण भागातील जीवनमान सुधारणे.

- गरीब आणि गरजू मुलांना मोफत शिक्षण, जेवण आणि निवारा प्रदान करणे. 

- महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी, अशा संस्थांनी बचत गटांसोबत (SHGs) भागीदारी केली आहे. या गटांना उत्पादनांच्या विक्री आणि वितरणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविले जाते.

यामुळे ग्रामीण भारत होतोय सक्षम

गावांमध्ये मोफत योग शिबिरे आणि निसर्गोपचार केंद्रांद्वारे लाखो लोकांना फायदा होत आहे. हे सामाजिक प्रयत्न केवळ ग्रामीण भारताला सक्षम बनवत नाहीत तर लोकांचे जीवन देखील बदलत आहेत. या उपक्रमांद्वारे स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना दिली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मराठवाड्यात पाणीटंचाईला सुरुवात; विभागात 42.90% जलसाठा, नाशिक नगरच्या धरणांमध्ये काय स्थिती?

हापूस आंब्याची आवक वाढली, तब्बल 1 लाख पेट्या APMC मार्केटमध्ये दाखल, दरात घसरण

महत्त्वाच्या बातम्या

चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget