एक्स्प्लोर

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, तरुणांना रोजगार, 'या' उपक्रमांद्वारे ग्रामीण भारतात होतायेत मोठे बदल

Rural India : ग्रामीण भारतात बदल घडवून आणण्यासाठी देशातील अनेक संस्थांनी एकत्रितपणे विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

Social Initiatives Changing Rural India : भारतातील ग्रामीण भागात बदलाची एक नवीन लाट येत आहे. देशातील अनेक संस्था सेंद्रिय शेती, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. या प्रयत्नांमुळे केवळ ग्रामीण भारतालाच सक्षम बनवले नाही तर लाखो लोकांचे जीवनही बदलले आहे.

देशाच्या अनेक गावांमध्ये आता सेंद्रिय शेतीच्या नवीन पद्धती विकसित केल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. यासाठी पतंजलीच्या ऑरगॅनिक रिसर्च इन्स्टिट्यूटसारख्या संस्थांसह अनेक संस्था पुढे येत आहेत. तसेच, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तर दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित संस्था सहकारी संस्थांद्वारे दुग्ध उद्योगाला प्रोत्साहन देत आहेत. यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढल्याचे दिसून येत आहे. 

'या' प्रयत्नांमुळे ग्रामीण भागात होतायेत बदल 

- महिलांना स्वयं रोजगार आणि कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देणे.

- शेतकरी आणि लघु उद्योगांना आर्थिक मदत देऊन ग्रामीण विकासात योगदान देणे.

- शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रशिक्षण, बियाणे आणि संसाधने प्रदान करणे.

- स्वच्छता आणि आरोग्याच्या क्षेत्रात जागरूकता पसरवून ग्रामीण भागातील जीवनमान सुधारणे.

- गरीब आणि गरजू मुलांना मोफत शिक्षण, जेवण आणि निवारा प्रदान करणे. 

- महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी, अशा संस्थांनी बचत गटांसोबत (SHGs) भागीदारी केली आहे. या गटांना उत्पादनांच्या विक्री आणि वितरणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविले जाते.

यामुळे ग्रामीण भारत होतोय सक्षम

गावांमध्ये मोफत योग शिबिरे आणि निसर्गोपचार केंद्रांद्वारे लाखो लोकांना फायदा होत आहे. हे सामाजिक प्रयत्न केवळ ग्रामीण भारताला सक्षम बनवत नाहीत तर लोकांचे जीवन देखील बदलत आहेत. या उपक्रमांद्वारे स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना दिली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मराठवाड्यात पाणीटंचाईला सुरुवात; विभागात 42.90% जलसाठा, नाशिक नगरच्या धरणांमध्ये काय स्थिती?

हापूस आंब्याची आवक वाढली, तब्बल 1 लाख पेट्या APMC मार्केटमध्ये दाखल, दरात घसरण

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget