एक्स्प्लोर

T. Harish Rao : शेतीसाठी 24 तास वीज असल्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तेलंगणात शेती खरेदी, तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांचा दावा

महाराष्ट्रातील शेतकरी तेलंगणात शेती विकत घेत असल्याचे वक्तव्य तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीश राव यांनी केले. तेलंगणात शेतीसाठी 24 तास वीज असल्याने शेतकरी जमिनी खरेदी करत असल्याचे ते म्हणाले.

T. Harish Rao : वीज टंचाईमुळे त्रस्त असलेले महाराष्ट्रातील शेतकरी तेलंगणात शेती विकत घेत असल्याचे वक्तव्य तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीश राव यांनी केले. महागड्या विजेमुळे उद्योजक कर्नाटकात जात आहेत, तर मराठी शेतकरी तेलंगणात येत आहेत. शेतीसाठी 24 तास वीज पुरवठ्याच्या दृष्टीने तेलंगणातील जमिनीत शेतकरी गुंतवणूक करत असल्याचे टी हरीश राव यांनी सांगितलं. सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा होत आहे. हा वीजपुरवठा देखील टप्प्यात होत आहे.

सिद्धीपेठ मतदारसंघात नर्सिंग कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीश राव यांच्या हस्ते झाले. त्यानंतर राव बोलत होते. महाराष्ट्रात पूर्वी भाजपचे सरकार होते आणि आता काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. परंतू दोन्ही सरकारे या भागातील शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा करु शकल्या नाहीत. तेलंगणामध्ये ज्या योजना राबवल्या जात आहेत. त्या देशात इतरत्र कुठेही दिसू शकत नाहीत, असेही हरीश म्हणाले. केंद्र सरकारने रब्बी धानाची खरेदी न केल्यास तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असे हरीश राव म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांना शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा केला जातो. तो वीजपुरवटा देखील व्यवस्थित होत नाही. अनेकवेळेला वीज खंडीत होण्याचा प्रकार घडतो. दरम्यान, ही आठ तास दिली जाणारी वीज कधी दिवसा तर कधी रात्रपाळीला दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, राज्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज मिळावी, अशी वेळोवेळी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील चांगलीच आक्रमक झाली होती. यासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्त्वात आंदोलनही करण्यात आलं होते.  आहे. यावर तोडगा काढण्याचे आश्वासन सरकारकडून त्यांना मिळाले आहे. अद्याप यावर कोणताही निर्णय झाला आहे. दुसरीकडे राज्यात अन्यायी वीज बिलाची वसुली सुरु होती. सध्या ती थांबवण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीज बिले देखील आली आहेत. अशा वीजे संदर्भात विविध समस्यांचा सामना राज्यातील शेतकऱ्यांन करावा लागत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
Embed widget