एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
वसई : रेल्वे स्टेशनवर मोबाईल चार्जिंगसाठी सीसीटीव्हीचे प्लग काढले
वसई स्टेशनवर मोबाईल चार्ज करणं 17 जणांना चांगलचं महागात पडलंय.
पावसाच्या प्रलयामुळे वसईत तब्बल 30 तास वीज गायब होती. परिणामी बहुतांश जणांचे मोबाईल चार्जींग अभावी बंद होते. मग काय तरुणांनी आपले मोबाईल चार्ज करण्यासाठी थेट स्टेशन गाठलं. माञ काही पट्ट्यांनी चक्क स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमे-याचे प्लग काढून आपले मोबाईल चार्ज केले. याप्रकरणी 17 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे कोर्टाने या 17 जणांना 200 रुपयांचा दंड ठोठावलाय. तसेच रेल्वेची सुरक्षा धोक्यात आणल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.
पावसाच्या प्रलयामुळे वसईत तब्बल 30 तास वीज गायब होती. परिणामी बहुतांश जणांचे मोबाईल चार्जींग अभावी बंद होते. मग काय तरुणांनी आपले मोबाईल चार्ज करण्यासाठी थेट स्टेशन गाठलं. माञ काही पट्ट्यांनी चक्क स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमे-याचे प्लग काढून आपले मोबाईल चार्ज केले. याप्रकरणी 17 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे कोर्टाने या 17 जणांना 200 रुपयांचा दंड ठोठावलाय. तसेच रेल्वेची सुरक्षा धोक्यात आणल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion