एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये देण्यात आले होते. मात्र, आता ही रक्कम वाढवण्याची घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली होती.

Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभवाला सामोरे गेल्यानंतर जून महिन्यामध्ये सादर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अक्षरशः वरदान ठरली. या एका योजनेच्या जोरावर महायुतीला पुन्हा सत्तेमध्ये येण्यास संधी मिळाली. महायुतीला राज्यातील लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान देत भक्कम बहुमताने सरकार स्थापन करण्यासाठी संधी दिली आहे. त्यामुळे आता महायुतीने सत्तेमध्ये आल्यानंतर पहिला निर्णय या लाडकी बहीण योजने संदर्भात घेण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महायुतीकडून धडाधड निर्णय घेण्यात आले. अनेक शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आले होते. मात्र, या सर्वांमध्ये महत्त्वाचा घटक लाडकी बहीण योजना होता. या योजनेचे आगाऊ पैसे देण्यात आल्याने मतदारांमध्ये सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात आला होता. 

योजनेची रक्कम पंधराशे रुपयांवरून 2100 रुपये केली जाण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये देण्यात आले होते. मात्र, आता ही रक्कम वाढवण्याची घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेचे 1500 वरून 2100 रुपये करण्यात येतील, असं जाहीर करण्यात आलं होतं. तो निर्णय सरकार स्थापन होताच पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये घेतला जाण्याची शक्यता आहे. सत्ता स्थापनेनंतर पहिलं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडणार आहे. या अधिवेशनामध्येच या योजनेची रक्कम पंधराशे रुपयांवरून 2100 रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या योजनेनं यश मिळवून दिला त्या योजनेबाबत दिलेलं आश्वासन महायुती सरकार लवकर पूर्ण करणार असल्याची शक्यता आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही योजनेची रक्कम डबल करण्याचा आश्वासन देण्यात आलं होतं. यासाठी पाच गॅरंटी सादर करण्यात आल्या होत्या. मात्र, राज्यातील लाडक्या बहिणीने पुन्हा एकदा महायुतीकडे कल दिल्याने आता लाडक्या बहिणींना योजनेची रक्कम वाढवली गेल्यास दरमहा 2100 रुपये मिळणार आहेत. जवळपास दोन कोटी 32 लाख महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत आहे. ही रक्कम थेट बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येत असल्याने महायुती सरकारसाठी विधानसभा निवडणुकीमध्ये एक प्रकारे गेम चेंजर ठरली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget