एक्स्प्लोर
जालना : बोंडअळी नुकसानभरपाई निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार, बियाणं निर्माता कंपन्यांचा निर्णय
बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या मदतीत खोडा बसण्याची चिन्हं आहेत..काऱण बोंडअळीच्या प्रादुर्भावाला बियाणे कंपन्या जबाबदार नसून त्याला बीटी-२ हे तंत्रज्ञान पुरवणारी कंपनी जबाबदार असल्याचा दावा करत आता बियाणे कंपन्या कोर्टात जाणार आहे...
महा सिड्स असोसिएशनतर्फे ही माहिती देण्यात आलीय...बोंडअळीनं कापूस उत्पादकांचं नुकसान झाल्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना मदत जाहीर केली..यासाठी कंपन्यांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे..मात्र शेतकऱ्यांचं हे नुकसान बियाणं कंपन्यांनी केलेलं नाही, माणकांप्रमाणंच कंपन्यांनी बियाणे निर्मिती केलीय असा कंपन्यांचा दावा आहे...
महा सिड्स असोसिएशनतर्फे ही माहिती देण्यात आलीय...बोंडअळीनं कापूस उत्पादकांचं नुकसान झाल्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना मदत जाहीर केली..यासाठी कंपन्यांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे..मात्र शेतकऱ्यांचं हे नुकसान बियाणं कंपन्यांनी केलेलं नाही, माणकांप्रमाणंच कंपन्यांनी बियाणे निर्मिती केलीय असा कंपन्यांचा दावा आहे...
राजकारण
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























