एक्स्प्लोर
Advertisement
UNCUT : सातारा : साताऱ्यातील मनसेच्या मेळाव्यातील राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण
विकासकामांच्या बाबतीत मुख्यमंत्री रोज नवे आकडे देत आहेत. ते काय रतन खत्रीकडे कामाला होते का, अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे सातारा दौऱ्य़ावर होते. यावेळी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधीत करताना सरकार आणि विरोधकांवरही तोंडसुख घेतलं. मोदींचं हे शेवटचं बजेट आहे. आज तेवढ्या वेळात आपला हिशोब आटपून घेऊ, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांना हात घालत आपल्या खास शैलीत शाब्दिक फटकारे लगावले. निवडणूक जिंकण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घेतलं जात. पुढाऱ्यांनी जातीपातीच्या राजकारणात महाराष्ट्राला अडकवून, वाटोळं केल्याचंही राज म्हणाले.
महाराष्ट्र
Raj Thackeray Thane : आधी मामलेदार मिसळीवर ताव, मग प्रशांत कॉर्नरची मिठाई खरेदी
ShahajiBapu Patil on Vidhan Sabha : कोणीही समोर असला तरी विजय माझाच, शाहाजीबापू पाटलांना विश्वास
Nana Patole PC | पत्रकार परिषद सुरू होताच नाना पटोलेंनी मोबाईलमध्ये दाखवलो 'तो' VIDEO
Raj Thackeray at Mamledar Misal Thane : राज ठाकरेंनी घेतला मामलेदार मिसळचा स्वाद
Rajan Teli Shiv Sena :नारायण राणेंसोबत जाणं सर्वात मोठी चूक होती,आता सेनेत परततोय,केसरकरांना हरवणार!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement