एक्स्प्लोर
Advertisement
रत्नागिरी : नाणार होणार की जाणार, कोकण वाट पाहणार, विनोद तावडेंची सावध भूमिका
'नाणार होणार की जाणार, याची कोकणी माणूस वाट पाहणार' असं सावध वक्तव्य राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील आडिवरेमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या तावडे भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. दरम्यान याच कार्यक्रमात पुढील 25 वर्ष मी आमदार राहीन आणि भाजपच सत्तेत राहील असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव यांनी केलं, त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.
बातम्या
Manoj Jarange Full Speech Dasara : उलथापालथ करावीच लागेल, नारायण गडावर निर्धार, UNCUT भाषण
Zero Hour Guest Centre | नागपुरात दीक्षाभूमीवर दसऱ्याची जय्यत तयारी, राजकीय पाहुणे मंचावर नसणार
Zero hour Dasara Melava : कुणाच्या मंचावरुन होणार सामाजित प्रबोधन? ठाकरे काय बोलणार?
Zero Hour Guest Centre Ganesh Sawant | नारायणगडावर दसरा मेळावा, जरांगे मराठ्यांचे नेते होणार का?
Zero Hour Guest Centre Dasara Melava : दसरा मेळाव्यात ठाकरेंचा रोख नेमका कुणावर असणार? ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement