एक्स्प्लोर
Yavatmal Bansi : किशोरवयीन मुलांना मोबाईल वापरावर ग्रामपंचायतीची बंदी
कोरोनाच्या काळात शाळा ऑनलाईन झाल्यानं मुलांच्या हातात अगदी किशोर वयातच मोबाईल फोन आले. आणि मोबाईल व्यसनाचा धोका निर्माण झाला. मात्र यावर नियंत्रण आणण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील बांशी ग्रामपंचायतीनं एक अनोखा निर्णय घेतलाय. 18 वर्षाखालील मुलांना मोबाईल बंदी करण्याचा निर्णय बांशीच्या ग्रामसभेनं घेतलाय. मात्र तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला असताना, अशा प्रकारच्या या निर्णयाची सध्या राज्यभर चर्चा आहे.
बातम्या

Madhya Pradesh village Gold Search | मुघलांचा खजिना शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड, अफवा पसरल्यानं लोकांकडून खोदाम

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?

Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद

Zero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?

Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement