एक्स्प्लोर
दिल्लीतील आंदोलनात शेतकऱ्यांचा संयम का तुटला? शेतकरी आंदोलन हिंसक का झालं? गणतंत्र ते 'रण'तंत्र?
Farmers Tractor Rally : कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. जवळपास गेल्या 60 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढून आपलं आंदोलन सुरु ठेवलं आहे. सिंघू बॉर्डर आणि धंसा बॉर्डरहून ट्रॅक्टर परेडला सुरुवात झाली आहे. परंतु, यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचं दिसून आलं असून काही शेतकरी आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र
Rupali Thombre : Nishikant Dubey कुत्र्यासारखा,आपटून मारु; अजितदादांच्या वाघीणीचा थेट इशारा
Jitendra Awhad : ट्रॅपमध्ये अडकू नका,मराठी माणसाला उकसवतायत;दुबेंवरुन आव्हाडांची टीका
Bachchu Kadu Amravati : बच्चू कडूंची कर्जमाफीसाठी 'सातबारा कोरा'पदयात्रा
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 07 जुलै 2025
Rohit Pawar On Ashish Shelar | मराठी माणसाची दहशतवाद्यांशी तुलना, राजकारण तापले!
आणखी पाहा
Advertisement





















