एक्स्प्लोर
Wardha | वर्धा- दहेगाव ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास, रेल्वे रुळांमुळे दहेगावची विभागणी
वर्धा जिल्ह्यात रेल्वे रुळांमुळे दहेगाव दोन भागात विभागलय. तरी, इथे पादचारी पूल नसल्यानं जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना, शाळकरी मुलांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो. आजपर्यंत जवळपास १०० च्या जवळपास नागरिकांचा मृत्यू झालाय. आता पादचारी पूल आणि काही गाड्यांना थांबा देण्याच्या मागणीसाठी आता नागरिकांनी रेल्वे रोकोचा इशारा दिलाय.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















