एक्स्प्लोर
Farmer Loss | लॉकडाऊनमुळे रेशीम उत्पादक संकटात,लाखोंचा खर्च केलेल्या शेतीवर नांगर फिरवण्याची वेळ
मागच्या दोन अडीच महिन्यांपासून कोरोनामुळं रेशीम कोष विकलेच गेले नाहीत. नवीन रेशीम आळी खरेदी करायला वाव मिळाला नाही. म्हणून आता बीडची रेशीम शेती उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतेय. लॉकडाऊनचा रेशीम उत्पादकांना मोठा फटका बसला आहे आणि यामुळे सर्वाधिक रेशीम शेती होणाऱ्या बीडमधील शेतकरी चिंतेत आहेत.
राजकारण
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
आणखी पाहा























