एक्स्प्लोर
Advertisement
Gopichand Padalkar : अहमदनगरच्या नामांतराचा विषय उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या दबावामुळे घेतला नाही
अहमदनगरच्या नामांतराचा विषय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या दबावमुळे घेतला नसल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. मात्र राज्यात भाजपा सेनेचे सरकार आल्यानंतर अवघ्या 11 महिन्यात अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यानगर असं नामांतर या सरकारने करून दाखवलं याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह समस्त मंत्रिमंडळाचं पडळकर यांनी आभार मानले. तसेच सर्व अहिल्या प्रेमींनी पुढील एक महिना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करून महाराष्ट्र मध्ये एक ऊर्जा निर्माण करावी असे आवाहनही पडळकर यांनी यावेळी केला आहे.
सांगली
Vishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम
Nutritious Food Pregnant Women : गर्भवती माता पोषण आहारात साप; सखोल चौकशीची मागणी
Vishal Patil on Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं बदला घेतला - विशाल पाटील
Vijay Wadettiwar on Vishwajeet Kadam : वादात न पडता विधानसभेच्या तयारीला लागा : विजय वडेट्टीवार
Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात तासगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, ओढे, नद्यांना पूर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion