एक्स्प्लोर
Ratnagiri : कदमांचे आरोप सुर्यकांत दळवींचे उत्तर, रामदास कदमांचे गंभीर आरोप Abp Majha
शिवसेनेपासून गेली काही वर्षे दुरावलेले ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी प्रथमच जाहीरपणे असंतोषाला वाट मोकळी करून दिली आणि थेट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवरच जोरदार हल्लाबोल केला. विशेषतः परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचा गद्दार असा उल्लेख करत कदम यांनी जोरदार हल्ला चढवला. परब यांनी पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय आणि ते शिवसेनेलाच संपवायला निघालेत, असा खळबळजनक आरोप कदम यांनी केला. कदम यांनी मंत्री उदय सामंत, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावरही निशाणा साधला.
महाराष्ट्र
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई





















