एक्स्प्लोर
Mendhpal Samaj Jejuri :दुष्काळाच्या वाढत्या झळा, मेंढपाळ समाजाचं स्थलांतर; ही वणवण कधी संपणार ?
Mendhpal Samaj Jejuri :दुष्काळाच्या वाढत्या झळा, मेंढपाळ समाजाचं स्थलांतर; ही वणवण कधी संपणार ? लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे...तर दुसरीकडे दुष्काळाचं भीषण संकट वाढत चाललंय.... दुष्काळामुळे पश्चिम महाराष्ट्रात मेंंढपाळ समाज कळपांसह मोठ्या प्रमाणात स्थलांतर करू लागलाय. बारामती, सातारा, माढा, सोलापूर, सांगली या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेले हे मेंढपाळ लोकशाही प्रक्रियेपासून अजुनही दुरच आहेत. ऐन निवडणूकीत मेढपाळाचं स्थलांतरणाचं वास्तव मांडणारा हा एबीपी माझाचा हा खास रिपोर्ट
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
मुंबई
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















