एक्स्प्लोर
Sangli Rain : वाळवा, पलूस, खानापूर, तासगावमध्ये पाऊस , परतीच्या पावसामुळे टोमॅटोचं नुकसान
सांगली जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय.. परतीच्या पावसामुळे टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालंय. वाळवा, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव यासह अन्य तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती
पाण्याखाली गेलीये.. टॉमेटोची पिकं आडवी झाल्याने शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय.. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीेये.
राजकारण
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
करमणूक
















