एक्स्प्लोर
Sangli Rain : वाळवा, पलूस, खानापूर, तासगावमध्ये पाऊस , परतीच्या पावसामुळे टोमॅटोचं नुकसान
सांगली जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय.. परतीच्या पावसामुळे टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालंय. वाळवा, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव यासह अन्य तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती
पाण्याखाली गेलीये.. टॉमेटोची पिकं आडवी झाल्याने शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय.. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीेये.
राजकारण
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion





















