एक्स्प्लोर
Gaurav Gogoi On Manipur : मणिपूर जळतंय म्हणजे भारत जळतोय : गौरव गोगाई : ABP Majha
मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यावर आज दुपारी १२च्या सुमाराला चर्चा सुरू झाली. पंतप्रधान मोदींनी स्वतः मणिपूरला गेलं पाहिजे, अशी मागणी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मणिपूरला गेले होते, राहुल गांधी देखील गेले होते, मग मोदींना जाण्यात काय हरकत आहे, असं गोगोई म्हणाले.
राजकारण
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
भविष्य
सिंधुदुर्ग
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















