एक्स्प्लोर
Gaurav Gogoi On Manipur : मणिपूर जळतंय म्हणजे भारत जळतोय : गौरव गोगाई : ABP Majha
मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यावर आज दुपारी १२च्या सुमाराला चर्चा सुरू झाली. पंतप्रधान मोदींनी स्वतः मणिपूरला गेलं पाहिजे, अशी मागणी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मणिपूरला गेले होते, राहुल गांधी देखील गेले होते, मग मोदींना जाण्यात काय हरकत आहे, असं गोगोई म्हणाले.
राजकारण
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा




















