एक्स्प्लोर
Gaurav Gogoi On Manipur : मणिपूर जळतंय म्हणजे भारत जळतोय : गौरव गोगाई : ABP Majha
मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यावर आज दुपारी १२च्या सुमाराला चर्चा सुरू झाली. पंतप्रधान मोदींनी स्वतः मणिपूरला गेलं पाहिजे, अशी मागणी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मणिपूरला गेले होते, राहुल गांधी देखील गेले होते, मग मोदींना जाण्यात काय हरकत आहे, असं गोगोई म्हणाले.
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















