एक्स्प्लोर
NCP Congress I राष्ट्रवादीच्या काही लोकांमुळं हे कांड झालं - अहमद पटेल I एबीपी माझा
भाजपने संविधान आणि लोकशाहीचा अपमान केल्याचा काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांचा पत्रकार परिषदेत आरोप. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षात बैठका झाल्या होत्या. आमच्या सकारात्मक चर्चा झाली होती. आज आमची साडेबारा वाजता बैठत होणार होती. मात्र, त्याआधीच हे कांड झाल्याचा आरोप पटेल यांनी केला. या गोष्टीला राष्ट्रवादीचे काही लोक जबाबदार असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.
राजकारण
Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Raghav Chadha on APP : राघव चड्ढा यांच्यावर 'आप'ने कारवाई का केली?
आणखी पाहा




















