एक्स्प्लोर
Advertisement
NCP Congress I राष्ट्रवादीच्या काही लोकांमुळं हे कांड झालं - अहमद पटेल I एबीपी माझा
भाजपने संविधान आणि लोकशाहीचा अपमान केल्याचा काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांचा पत्रकार परिषदेत आरोप. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षात बैठका झाल्या होत्या. आमच्या सकारात्मक चर्चा झाली होती. आज आमची साडेबारा वाजता बैठत होणार होती. मात्र, त्याआधीच हे कांड झाल्याचा आरोप पटेल यांनी केला. या गोष्टीला राष्ट्रवादीचे काही लोक जबाबदार असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.
राजकारण
Harshwardhan Patil : 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
पुणे
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion