एक्स्प्लोर
Aurangabad Name Change HC Hearing : संभाजीनगर, धाराशिव नामांतराच्या वादावर सरकारला दिलासा
आता बातमी आहे नामांतराच्या वादासंदर्भातली... नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा मिळालाय. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांकडून दिलेलं आव्हान हायकोर्टानं फेटाळलंय. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर वादावर हायकोर्टानं हा फैसला सुनावलाय. मुंबई उच्च न्यायालयानं ऑक्टोबरमध्ये हा निकाल राखून ठेवला होता.. त्यानंतर अखेर हा निर्णय आज कोर्टानं जाहीर केलाय.
राजकारण
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















