एक्स्प्लोर
Advertisement
Ambadas Danve : शासन आपल्यादारी कार्यक्रमातून पैशांची उधळपट्टी , सरकारी कर्मचाऱ्यांचे कापले पगार
शासन आपल्या दारी या माध्यमातून सरकारी पैशाची उधळपट्टी करण्यात येतं आहे. जाहिरात बाजीवर सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. त्यामुळं प्रत्येक्षात जनतेच्या पदरात काहीच पडत नाही.. अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलीय. अनेक ठिकाणी विहिरीचे पैसे मिळाले नाहीत, गोठ्याचे पैसे मिळाले नाहीत, मंजुरीच्या फाईली कित्येक दिवस पेंडिंग आहेत. तसंच सरकारी अधिकारी, कर्मचारी यांचा एक दिवसाचा पगार कापल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. महाराष्ट्राचं शासन मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या दारावर नेऊन टाकलंय. अशी टीकाही विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंनी केलीय.
राजकारण
Raj Thackeray Profile : व्यंगचित्रकार, शिवसेना ते मनसे; राज ठाकरे नावाच्या वादळाची कहाणी ABP MAJHA
Shrinivas Vanga Cried : उद्धव ठाकरे देव माणूस!मी चुकलो! शिंदेंनी तिकीट कापताच वनगा रडले
Shrinivas Pawar on Ajit Pawar : अजितदादांचा शब्द अन् शब्द खोटा ठरवला, सख्खा भाऊ भडकला
Sada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी राज ठाकरेंचा फोन आला?सरवणकर म्हणतात..
Congress Candidate 3rd List : काँग्रेसची 14 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement