एक्स्प्लोर
Ahmednagar : गाळपेर क्षेत्रातील शेतीला मोठा फटका, असंपादित जमिनीवर पाणी भरल्याचा दावा
नाशिक (Nashik) आणि परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरण सलग चौथ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरणार हे निश्चित आहे. मात्र यामुळे सध्या नगरच्या शेवगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची गाळपेर जमिनीतली पिकं पाण्याखाली गेली आहेत.. या भागात असंपादित जमिनीतल्या पिकांचंही यंदा पुन्हा नुकसान झालंय... मागील तीन वर्षांपासून धरण पूर्ण भरतंय. त्यामुळे धरणालगतच्या दहिगावने, घेवरी, भावीनिमगाव, शहरटाकळी, ढोरसडे, हिंगणगाव या गावांतील शेतकऱ्यांच्या असंपादित शेतातही पाणी येऊन पिकांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे या शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केलेय.
राजकारण
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
मुंबई
क्राईम



















