एक्स्प्लोर
Advertisement
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा सातवा टप्पा सुरु, औरंगाबादमध्ये गोंधळ
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा सातवा टप्पा सुरु असून, मंगळवारी त्यांच्या याच 'शिव संवाद' यात्रेच्या कार्यक्रमात औरंगाबादमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक एकाच वेळी होती... यावेळी पोलिसांनी भीमसैनिकांना डीजे थांबवण्याची विनंती केली... दरम्यान भीमसैनिकांनी रोष व्यक्त केला..त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं... त्यामुळे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी आपलं भाषण आटोपतं घेतलं. तर आदित्य ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त केली. तर मेळावा संपल्यानंतर आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवेंची गाडी अडवण्याचाही प्रयत्न झाला.
राजकारण
Dharmaveer 2 Poster Release:धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर लाँचिग, CM Eknath Shinde यांचं भाषण
Jitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका
Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही
Sharad Pawar on Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं- पवार
Maharashtra Budget 2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion