एक्स्प्लोर
Konkan Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन होणं बंधनकारक
गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांना आता 14 दिवस क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा चाकरमान्यांना खारेपाटण बाजारपेठेत प्रवेश दिला जाणार नाही. याबाबत कणकवली तालुक्यातील खारेपाटण या ठिकाणी राजापूर, कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील सरपंचांची बैठक झाली. यावेळी चारही तालुक्यातील 25 ते 30 गावचे सरपंचं बैठकीला हजर होते. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांनी याबाबतची माहिती एबीपी माझाला दिली आहे.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जॅाब माझा
करमणूक
भविष्य



















