एक्स्प्लोर
Konkan Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन होणं बंधनकारक
गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांना आता 14 दिवस क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा चाकरमान्यांना खारेपाटण बाजारपेठेत प्रवेश दिला जाणार नाही. याबाबत कणकवली तालुक्यातील खारेपाटण या ठिकाणी राजापूर, कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील सरपंचांची बैठक झाली. यावेळी चारही तालुक्यातील 25 ते 30 गावचे सरपंचं बैठकीला हजर होते. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांनी याबाबतची माहिती एबीपी माझाला दिली आहे.
बातम्या
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
आणखी पाहा



















