एक्स्प्लोर
Konkan Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन होणं बंधनकारक
गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांना आता 14 दिवस क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा चाकरमान्यांना खारेपाटण बाजारपेठेत प्रवेश दिला जाणार नाही. याबाबत कणकवली तालुक्यातील खारेपाटण या ठिकाणी राजापूर, कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील सरपंचांची बैठक झाली. यावेळी चारही तालुक्यातील 25 ते 30 गावचे सरपंचं बैठकीला हजर होते. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांनी याबाबतची माहिती एबीपी माझाला दिली आहे.
ठाणे
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा




















