एक्स्प्लोर
Advertisement
Anna Suraksha Yojana : जवळपास 25 लाख शेतकरी अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित राहणार?
आता बातमी आहे राज्यातल्या जवळपास २५ लाख शेतकऱ्यांच्या घरात पेटणाऱ्या चुलीची... या चुलीवर २०१५ पासून अन्नसुरक्षा योजनेतंर्गत दोन ते तीन रुपये दरानं मिळणारं अन्नधान्य शिजत होतं.. पण आता या शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित रहावं लागू शकतं. दुष्काळाच्या काळात शेतकरी उपाशी राहू नये म्हणून राज्य सरकारनं १५ ऑगस्ट २०१५ पासून एक महत्त्वाची योजना सुरु केली होती. शेतकऱ्यांच्या एपीएल शिधा पत्रिकेचा अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आला होता. तीन रुपये किलो दराने तांदूळ आणि दोन रुपये किलो दराने गहू, अशा प्रकारे एका कुटुंबाला प्रति महिना जास्तीत जास्त 25 किलो धान्याचा लाभ देण्यास पात्र ठरविले होते. मात्र आता ही योजना सरकारनं बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
उस्मानाबाद
Dharashiv News : धाराशिवमध्ये शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या तळघरात पाणी, औषधांचं नुकसान
Tuljapur Tuljabhavani Temple: तुळजाभवानीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी; मंदिर 21 तास खुलं राहणार
Dharashiv Crime: धाराशिवमध्ये दारुड्या पतीला कंटाळून तीन मुलांसह महिलेनं संपवलं जीवन
ST Worker Sole Style Protest : एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा, कळंबमध्ये शोले स्टाईल आंदोलन
Uday Samant : आणखी किती दिवस एखाद्या गोष्टीचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार? ठाकरे गटाला सवाल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion