एक्स्प्लोर
MahaShivAghadi | शेतकरी केंद्रस्थानी ठेवून महाशिवआघाडीची योजना | ABP Majha
महाशिवआघाडीमध्ये शेतकरी केंद्रबिंदू असणार आहे. आणि तसा किमान समान कार्यक्रम आखला जातोय. राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, 24 तास पाणी आणि शेतकरी अजंडा केंद्रस्थानी असणार आहे.. दरम्यान टोकदार हिंदुत्ववादी भूमिका .मुस्लिमांप्रती सेनेची भूमिका .समान नागरी कायदा .परप्रांतियांबद्दल असलेली भूमिका यावरुन काही समस्या उद्भवू शकतात.
राजकारण
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
आणखी पाहा

















