एक्स्प्लोर
MahaShivAghadi | शेतकरी केंद्रस्थानी ठेवून महाशिवआघाडीची योजना | ABP Majha
महाशिवआघाडीमध्ये शेतकरी केंद्रबिंदू असणार आहे. आणि तसा किमान समान कार्यक्रम आखला जातोय. राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, 24 तास पाणी आणि शेतकरी अजंडा केंद्रस्थानी असणार आहे.. दरम्यान टोकदार हिंदुत्ववादी भूमिका .मुस्लिमांप्रती सेनेची भूमिका .समान नागरी कायदा .परप्रांतियांबद्दल असलेली भूमिका यावरुन काही समस्या उद्भवू शकतात.
रायगड
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा



















