एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Nashik Potholes :मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजवेपर्यंत टोल भरणार नाही,कोणी दिलाय इशारा?
मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. याचा फटका आता प्रवाशांसोबत व्यापारी समुदायाला बसू लागला आहे. त्याची तीव्रता इतकी आहे की खड्डे बुजवेपर्यंत टोल भरणार नाही असा इशारा नाशिकमधील २६ हून अधिक संघटनांनी दिला आहे. यामध्ये व्यापारी, उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिकांच्या योजनांचा समावेश आहे. मुंबईला जाण्यासाठी पाच ते सहा तास लागतात, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांची अवस्थाही खराब होते, अशी त्यांची भूमिका आहे. या संघटनांचे पदाधिकारी आज मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. त्याआधी ते उद्योगमंत्र्यांना भेटून टोलमाफीचं निवेदनही देणार आहेत.
नाशिक
Nashik Nale Safai : नाशिक शहरात नंदिनी नदी प्रदुषणात अव्वल, आरोग्याची गंभीर समस्या
Rajendra Vikhe Patil : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून राजेंद्र विखे पाटील यांची माघार
Manikrao Kokate : Ajit Pawar यांना सोडलं तर आमच्याइतके नालायक आम्हीच असू, कोकाटे यांचं वक्तव्य
Nashik Bag Robbery : बाईकवरुन आले, सहा लाख पळवून नेले, चोरीची घटना CCTV मध्ये कैद
पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, हातपंपाजवळच करावा लागतोय मुक्काम
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement