एक्स्प्लोर
Nagpur Winter Session | नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन विधानसभेत गदारोळ | ABP Mahja
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची राज्यात तातडीनं अंमलबजावणी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावरुन विधानसबेत गदारोळ पाहायला मिळाला. मात्र काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा घटनाबाह्य असल्याचं म्हटलं. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा जातीविरोधी असल्याचं म्हटलं. यावरुनच सभागृहात जोरदार गोंधळ झाला.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















