एक्स्प्लोर
दर शुक्रवारी NCB Office मध्ये हजेरीची गरज काय? Supreme Court मध्ये याचिकेद्वारे Aryan Khan चा सवाल
Cruise Drugs प्रकरणातील आरोपी आर्यन खानने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीये. जामीनातील काही अटीशर्ती शिथिल करण्याची मागणी आर्यनने केली आहे. तपास एसआयटीकडे असताना दर शुक्रवारी एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजेरीची गरज काय? असा सवाल याचिकेत करण्यात आलाय. तसेच दर शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात जाताना कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमं मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्यानं पोलीस आरोपींवर अरेरावी करत असल्याचा दावाही आर्याननं या अर्जातून केला आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याच्या अटीत शिथिलता आणण्याची मागणी आर्यनने या अर्जाद्वारे केलीये.
मुंबई
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























