एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai : मुंबईत होतीये पाण्याची चोरी? बेकायदा पाणी उपशाची होणार चौकशी; ABP Majha
मुंबईत तीन हजार कोटींच्या पाण्याची लूट होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलाय. मुंबईतील या बेकायदा पाणी उपशाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी केलीय. मुंबईत 19 हजारांपेक्षा अधिक विहिरी असून त्यात साडेबारा हजार बोअरवेल आहेत. 216 अवैध जलविहिरींपैकी एकाच जलकुंभातून 80 कोटी रुपयांची पाणीचोरी झाल्याची बाब समोर आल्याचं शेलार यांनी म्हटलंय. मुंबईत नियमांची अंमलबजावणी होत नसल्यानं टँकर माफियांचं फावलंय आणि त्यातून तीन हजार रुपयांपेक्षा अधिक पाण्याची लूट होत असल्याचा आरोप शेलार यांनी केलाय.
मुंबई
Mumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी
Mumbai Rain Updates : वादळी वारे, विजांच कडकडाट; मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस
Ratan Tata Last Rites : रतन टाटा नावाच्या झंझावाताचा अंत, मुंबईत अंत्यसंस्कार | FULL VIDEO
Ratan Tata Successor : रतन टाटांच्या निधनानंतर रतन टाटांचे उत्तराधिकारी कोण?
Ratan Tata: मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच : राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement