एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Water Shortage : पावसानं दडी मारल्यानं मुंबईवर पाणी संकट ओढवण्याची शक्यता ABP Majha
पावसानं दडी मारल्यानं मुंबईवर पाणी संकट ओढवण्याची शक्यता आहे. मुंबईत ३० ते ३५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक असल्यानं मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ ११ टक्केे पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे काही दिवसांत पाऊस झाला नाही तर मुंबईकरांवर पाणी संकट ओढवू शकतं.
मुंबई
Sambhajiraje Chhatrapati mumbai :पोलिसांनी कार्यकर्त्यांना गाडीत डांबलं, संभाजीराजे गरजले
PM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवास
Mumbai Metro Special Report : मुंबईकरांना मिळाली तिसरी मेट्रो; सोमवारपासून सेवेत
Mumbai Superfast :मुंबई सुपरफास्ट 6 pm : 5 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Gunaratna Sadavarte Threat Call : गुणरत्न सदावर्तेंना जीवे मारण्याची धमकी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion