एक्स्प्लोर
Advertisement
Uddhav Thackeray in Meeting :नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्याने प्रचंड असंतोष,मात्र संयम ठेवा :उद्धव ठाकरे
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. मात्र त्यांना आणि कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याच्या सूचना देण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत नेत्यांना दिलेत. बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना भास्कर जाधवांनी ही माहिती दिलीय. निवडणूक आयोगाच्यावर जनतारुपी न्यायालय आहे आणि त्यात आपल्याला नक्की न्याय मिळेल असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्याचं भास्कर जाधव म्हणाले. दरम्यान देशातल्या स्वायत्त संस्था कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका केलीय..
मुंबई
South Mumbai Lok Sabha : भाजपसह शिवसेनाही दक्षिण मुंबईसाठी आग्रही
Shivaji Park Dadar:शिवाजी पार्क धुळीच्या समस्येवर उपाययोजना करा नाहीतर मतदान नाही, रहिवाशांची भूमिका
South Mumbai Loksabha Election 2024 : दक्षिण मुंबईचा उमेदवार नेमका कोण ? सस्पेन्स कायम ?
Central Railway Mumbai : मध्य रेल्वेवर चार नवे टर्मिनस उभारणार
Mumbai Ahemdabad Highway : मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
आयपीएल
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion