एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Thane Unlock :मुंबई आणि ठाण्यातील निर्बंधाबाबत उद्या बैठक होणार,स्थानिक प्रशासन निर्णय घेणार
मुंबई : राज्य सरकारची अनलॉकसंबंधीची नवी नियमावली आज जारी करण्यात आली आहे. 25 जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये राज्यात वीकेंड लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला आहे. परवा म्हणजे 4 ऑगस्टपासून ही नवी नियमावली लागू होणार आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यात सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत.
राज्यातील अधिक रुग्ण संख्यांचा प्रमाण असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये लेवल 3 चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासन यावर ती निर्णय घेणार आहे.
मुंबई
Mumbai Ahmedabad Highway: हायवेवर 5 कोटी लुटणारी टोळी गजाआड, खानिवडे टोलनाक्याजवळ लुटले होते 5 कोटी
Mumbai Temperature :मुंबईह बहुतांश शहरांचं तापमान 35 अंशांच्या पार, ठाणे, नवी मुंबईतही वातावरण तापलं
Shivaji Park निवडणुकांच्या सभांसाठी फुल्ल! ठाकरे गट आणि मनसेची एकाच तारखेला मैदानाची मागणी
Mumbai Mahim Accident : धुळवडीला गालबोट, मुंबईतील माहीम समुद्रात 5 मुले बुडाली
Juhu Holi 2024 : मुंबईतील जुहू परिसरात भाजप नेते मोहित कंबोज यांनी धुळवडीचं आयोजन : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion