Satish Valanju : Raj Uddhav च्या युतीसाठी आयुष्यभर झटला, सतीश वळंजूंना हुंदका दाटला!
Satish Valanju : Raj Uddhav च्या युतीसाठी आयुष्यभर झटला, सतीश वळंजूंना हुंदका दाटला!
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
महाराष्ट्र मला वाटतं काय म्हणतात त्याला भावना उचंबळून येणार आहेत महाराष्ट्राच्या म त्या बाईची रिएक्शन आता आम्ही बघितली ना एक नुसत येतय म्हणून पडल्यानंतर ती एवढी एक्साईट झाली होती महाराष्ट्राची प्रतिक्रिया ही मराठी माणसाची प्रतिक्रिया होतोच हो विषय तसा आहे मी एका माझ्या वडिलांनी महाराष्ट्र राज्याच्या चळवळीमध्ये भाग घेतला स्वातंत्र सैनिक होते माझे वडील महाराष्ट्राच्या तो मार्ग निघायला 2010 पासून 2025 चाज उघाडले 15 वर्ष लागली 15 वर्ष झाली 15 वर्ष झाली म्हणजे विठ्ठलाच्या भोवती बडवे झालेले जमा झालेले राज साहेबांना आवडल सोडून गेले होते बहुतेक आषाडी एकादशी दुसऱ्या दिवशी येते विठ्ठलानेच बहुतेक महाराष्ट्राच्या रक्षणासाठी विठ्ठलच बहुतेक आला असावा आता कारण दोघांनी एकत्र येण फार गरजेच आहे आता सुद्धा आम्ही बोलता बोलता मी बाजूला सांगत होतो की एबीबी वाले अमुक इंटरव्यूसाठी येत आहेत. ठाण्याची एक महिला होती, वावा दोघे एकत्र येतायत का? एक सामान्य महिलेची ही रिएक्शन. इथेच याच दुकानात आता तुम्ही येण्यापूर्वी. त्याच्यावरूनच मराठी मनाच्या मनामध्ये काय मनोकामना आहे हे सरळ सरळ स्पष्ट होतय. तुम्ही दोघही मराठी योग म्हणायचा हा की मराठीचा मुद्दा हिंदीच्या सक्ती विरोधात सगळे एकवट आहेत. त्यामध्ये मोर्चा काढला जातो. त्यामध्ये दोन भाऊ एकत्र येतात. अजूनपर्यंत बघायला गेलं तर दोघही एकाच मुद्द्यावरती भांडत होते ना. मुद्दे काय? कडे नव्हते, मराठी माणूस होता, मराठी माणसाचे प्रश्न होते. हा हिंदीच्या संदर्भामध्ये आलेली सक्ती हा सुद्धा मराठी माणसाच्या विरुद्ध उघडलेला एक मोर्चाच आहे तो आणि त्याच्या विरुद्ध दोघं भाऊ एका व्यासपीठावरती येतायत याच्यासारखं दुसरं काय म्हणतात ते म्हणजे महाराष्ट्राचा भाग्योदय परत होतोय असं मला वाटायला लागलय की हा ठाकरे ब्रांड एकत्र यायला हवा, तो पुन्हा इस्टॅब्लिश व्हायला हवा,























