एक्स्प्लोर
Maharashtra Bandh : बंदमुळे नागरिक त्रस्त परंतु सुरक्षा मिळेपर्यंत बस सुरू होणार नसल्याचे BEST ने स्पष्ट केलंय
उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आज, 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलंय. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद राहणार आहेत.
Tags :
Congress Maharashtra News Mumbai Shiv Sena Ncp Sanjay Raut Uddhav Thackeray Maharashtra BANDH Ashish Mishra Lakhimpur Kheri Violence Maharashtra Bandh News Maharashtra Bandh Latest News Maharashtra Bandh Tomorrow MVA Maharashtra Bandh Lakhimpur Kheri Violence Case Lakhimpur Kheri Farmers Protest Lakhimpur Kheri Farmers Deathमुंबई
Thackeray Bandhu Seat : ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात, सुत्रांची माहिती
Pratap Sarnaik PC : शिवसेनेत नेमकी कसली नाराजी? प्रताप सरनाईक यांनी A TO Z सगळं सांगितलं
Vikhroli Building demolition: विक्रोळी पार्कसाईटमध्ये पालिकेची धडक कारवाई
Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : डोंबिवलीत भाजपचं मिशन लोटसमुळे शिवसेनेत नाराजी?
BJP vs Shiv Sena :भाजपचा शिंदे सेनेला दे धक्का, दिवंगत वामन म्हात्रेंच्या मुलाचा, सुनेचा भाजप प्रवेश
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion























