एक्स्प्लोर
Maharashtra Bandh : बंदमुळे नागरिक त्रस्त परंतु सुरक्षा मिळेपर्यंत बस सुरू होणार नसल्याचे BEST ने स्पष्ट केलंय
उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आज, 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलंय. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद राहणार आहेत.
Tags :
Congress Maharashtra News Mumbai Shiv Sena Ncp Sanjay Raut Uddhav Thackeray Maharashtra BANDH Ashish Mishra Lakhimpur Kheri Violence Maharashtra Bandh News Maharashtra Bandh Latest News Maharashtra Bandh Tomorrow MVA Maharashtra Bandh Lakhimpur Kheri Violence Case Lakhimpur Kheri Farmers Protest Lakhimpur Kheri Farmers Deathमुंबई
Bharat Gogawale On Deepak Kesarkar : केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
Ritu Tawade PC : मुंबई महानगरपालिकेचा 100 दिवसांचा अॅक्शन प्लॅन काय? महापौर EXCLUSIVE
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















