एक्स्प्लोर
Mumbai Rains : कांदिवलीतल्या मुंबई महापालिकेच्या पार्किंगमध्ये पाणीच पाणी; 400 कार पाण्याखाली
शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं आतापर्यंत 30 मुबईकरांचा जीव घेतलाय. या पावसानं जीवितहानीबरोबरच मोठं आर्थिक नुकसान देखील केलंय. मुंबईच्या कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमधल्या 400 पेक्षा जास्त गाड्या पाण्याखाली होत्या.. आणि आता पाणी ओसरल्यानंतर वाहनांची अवस्था पाहून, महापालिकेला नक्की कशासाठी पैसे मोजले होते असा सवाल वाहनमालकांना नक्कीच पडला असणार.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















