एक्स्प्लोर
Mumbai Police Security : अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर मुंबईत पोलिसांकडून लाँग मार्च...
एका अफवेनंतर महाराष्ट्रातील काही भागात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मुंबईतल्या तणाव निर्माण होईल अशा परिसरांमध्ये मुंबई पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. या भागातील नागरिकांशी संवाद साधत पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. जे जे मार्ग पोलिसांनी मार्च काढत लोकांशी संवाद साधला आहे. तर विक्रोळीतील पार्क साईट परिसरातही पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबई
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
आणखी पाहा






















