एक्स्प्लोर
Mumbai Police Security : अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर मुंबईत पोलिसांकडून लाँग मार्च...
एका अफवेनंतर महाराष्ट्रातील काही भागात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मुंबईतल्या तणाव निर्माण होईल अशा परिसरांमध्ये मुंबई पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. या भागातील नागरिकांशी संवाद साधत पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. जे जे मार्ग पोलिसांनी मार्च काढत लोकांशी संवाद साधला आहे. तर विक्रोळीतील पार्क साईट परिसरातही पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















