एक्स्प्लोर
Bharat Band | भारत बंदचा एपीएमसी मार्केटवर परिणाम नाही | नवी मुंबई | ABP Majha
अनेक कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली असली तरी याचा कोणताही परिणाम नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटवर झालेला नाही. आतापर्यंत भाजीपाल्याच्या साडेपाचशे गाड्यांची आवक झालीय. सकाळी दहा वाजेपर्यंत हीच आवक सातशे गाड्यांवर जाण्याची शक्यता आहे. ट्रान्सपोर्टर या बंदमध्ये सहभागी नसल्याने परिणाम नाही. त्याचबरोबर माथाडी संघटनांनी बंदला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे एपीएमसीमधील पाचही मार्केटवर संपाचा परिणाम होणार नाही.
मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर






















