एक्स्प्लोर
Thane | ठाण्यात वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी LRT चा प्रस्ताव
ठाण्याची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी लाईट अर्बन रेल ट्रान्झिट प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्याअंतर्गत ठाण्यात 26 किमी उन्नत मार्ग आणि 3 किमी भुयारी मार्गाची लाईट मेट्रो धावणार आहे.
वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या ठाणेकरांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी ठरत आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा नवा पर्याय समोर आला आहे. ज्या धर्तीवर ठाण्यात एलआरटी म्हणजेच 'लाईट अर्बन रेल ट्रान्झिट' प्रकल्प राबवण्यात येणार आहे. सुरुवातीला 3 कार रेल आणि नंतर 6 कार रेल डब्यांचीही लाईट मेट्रो ठाण्यात धावेल.
तब्बल 7 हजार 165 कोटींच्या या प्रकल्पामुळं ठाण्यातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. ही लाईट मेट्रो प्रतितास 80 किमी वेगानं धावेल. मेट्रोची ताशी प्रवासी क्षमता 23 हजार 320 इतकी असेल.
वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या ठाणेकरांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी ठरत आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा नवा पर्याय समोर आला आहे. ज्या धर्तीवर ठाण्यात एलआरटी म्हणजेच 'लाईट अर्बन रेल ट्रान्झिट' प्रकल्प राबवण्यात येणार आहे. सुरुवातीला 3 कार रेल आणि नंतर 6 कार रेल डब्यांचीही लाईट मेट्रो ठाण्यात धावेल.
तब्बल 7 हजार 165 कोटींच्या या प्रकल्पामुळं ठाण्यातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. ही लाईट मेट्रो प्रतितास 80 किमी वेगानं धावेल. मेट्रोची ताशी प्रवासी क्षमता 23 हजार 320 इतकी असेल.
मुंबई
Sanjay Raut On Bageshwar Baba : बागेश्वरबाबांच्या विधानावर प्रश्न, संजय राऊतांनी भाजपला सुनावलं
Sanjay Raut PC : भाजप हा बकासूर! 'आप' खासदारांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊत कडाडले
Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 6 जागा, इच्छूकांची फिल्डिंग, ही 12 नावं रेसमध्ये, कोणाला उमेदवारी मिळणार
Uddhav Thackeray Speech : आम्ही हिंदू!आमचे बुरखे काय फाडणार? उद्धव ठाकरेंचं मुंबईत रोखठोक भाषण
Kishori Pednekar On Sanjay Shirsat : गद्दारी करणाऱ्या भामट्याने आमच्या पक्षावर बोलू नये - पेडणेकर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई





















