एक्स्प्लोर
Maharashtra :बुलढाण्यात रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा मिळणं कठीण,बळीराजासमोर नवं संकट
बुलढाण्यात रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा मिळणं कठीण झालंय.. तर ऐन थंडीत पिकं बहरत असताना बळीराजासमोर नवं संकट उभं राहिलंय. अनेक ठिकाणी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने एक एकर शेतीला पाणी देण्यासाठी तब्बल आठ दिवस लागत आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसात रात्रभर जागून शेतकऱयांना सिंचन करावं लागतं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















