एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra :बुलढाण्यात रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा मिळणं कठीण,बळीराजासमोर नवं संकट
बुलढाण्यात रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा मिळणं कठीण झालंय.. तर ऐन थंडीत पिकं बहरत असताना बळीराजासमोर नवं संकट उभं राहिलंय. अनेक ठिकाणी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने एक एकर शेतीला पाणी देण्यासाठी तब्बल आठ दिवस लागत आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसात रात्रभर जागून शेतकऱयांना सिंचन करावं लागतं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
मुंबई
Amol Mitkari : गृहविभागाने सिद्दीकींना सुरक्षा न दिसल्यानेच त्यांचा जीव घेला - अमोल मिटकरी
Baba Siddique : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू
Baba Siddique Firing : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर 3 जणांकडून गोळीबार
Eknath Shinde Speech Dasara Melava : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी
Sushma Andhare Dasara Melava Speech : देवेंद्रजींचे कान उपटा.. अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भविष्य
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement