एक्स्प्लोर
Advertisement
Eknath Shinde : आधीच्या सरकारच्या काळात शिवसैनिकांची कामं झाली नाहीत : एकनाथ शिंदे
Eknath Shinde : नामशेष होणारा शिवसैनिक आम्ही वाचवला आहे. आम्ही 'धर्मवीर' घरात घरात पोहचवले. पण काही लोकांना धर्मवीर आवडला नाही.असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मध्यरात्री मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात पार पडलेल्या एका कार्यक्रमात केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर शक्तिप्रदर्शनासाठी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांचे समर्थक मोठ्या संख्येने गुरुवारी आले होते, पण रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित कार्यक्रमात त्यांना मुख्यमंत्र्यांसाठी तब्बल तीन तासाहून अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागली. रात्री साडेबारा वाजेपर्यंत शिंदेंच्या उपस्थितीत मेळावा सुरू झाला नव्हता. अखेर मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहचले आणि रात्री पाऊण वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळी आपल्या भाषणातून समर्थकांचे कौतुक केले.
मुंबई
Maharashtra Cabinet : टोलमाफी ते धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा
Dharavi Redevelopment Work : धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील आणखी 125 एकर जागा देण्याचा निर्णय
Avinash Jadhav on Toll Free Entry Mumbai : आम्ही लाठ्या खाल्ल्या पण टोलमाफी झाली; आनंदाचा दिवस
Raj Thackeray on Toll Free Entry : उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी आली - राज ठाकरे
Mumbai Toll Free Entry : मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहानांना टोलमाफी; सरकारची मोठी घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
कोल्हापूर
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement