एक्स्प्लोर
11th Admission : अकरावीची शेवटची प्रवेश फेरी 10ऑगस्टला, मुंबई विभागात दीड लाख जागा शिल्लक
दहावी पास विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावीत प्रवेश घेतला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आता शेवटची संधी राहिलीये. १० ऑगस्ट रोजी विशेष प्रवेश फेरीची शेवटची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या फेरीनंतर यंदाच्या वर्षीचे अकरावी प्रवेश बंद होणार असल्याचं माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलंय. त्यामुळे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आलीये. मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी अद्याप दीड लाख जागा शिल्लक आहेत. तर, दुसऱ्या विशेष फेरीत प्रवेश न मिळालेले ७ हजार ९३९ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
महाराष्ट्र
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
आणखी पाहा





















