एक्स्प्लोर
Yavatmal : महागाव तालुक्यातल्या बेलदरीत गायी, गुरं, वासरं पाण्यात, ओढ्याला आलेल्या पुरात 35 जनावरं वाहून गेली
महागाव तालुक्यातील बेलदरी येथे काल सायंकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे गाव लगत असलेल्या ओढ्याला अचानक पूर आला आणि त्या पुरात त्यात गाईंचा कळप पुरात वाहून गेला, वाहून गेलेल्या गाईंची संख्या 35 च्या जवळ असल्याची माहिती गाई, गुरे आणि छोटे बछडे यांचा यात समावेश आहे अजूनही त्या गाई आणि छोट्या बछड्याचा शोध लागला नाही त्यामुळे पशुपालन चिंतेत आहे.
महाराष्ट्र
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र





















