एक्स्प्लोर
Advertisement
Monsoon Farmers : 50 ते 60 मिमी पावसाशिवाय पेरणी नको, हवामान खात्याचा शेतकऱ्यांना सल्ला
बुलेटिनच्या सुरवातीलाच बातमी अन्नदात्या बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची... महाराष्ट्रात तळकोकणासह काही भागांत मान्सून सक्रिय झालाय. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्यायत. त्यामुळे, बळीराजाने पेरणीची तयारी सुरू केलीय. मात्र, ५० ते ६० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला हवामान खात्याने दिलाय. त्याचसोबत, जमिनीत किमान सात इंच ओलावा होऊन वापसा आल्यावरच पेरणी करा, असं आवाहनही करण्यात आलंय. दरम्यान, आधीच लांबलेल्या पावसाने हजेरी लावल्यावर शेतकऱ्यांनी कुळव आणि तिफण शेतात नेण्याची तयारी सुरू केलीय. मात्र, आताच पेरणी केली, आणि पावसाने ओढ दिली तर दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं, असं हवामान विभागाने म्हटलंय.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024
ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement