एक्स्प्लोर
Wardha Deoli Rains ; देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर परिस्थितीचा मोठा फटका
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात गेल्या दहा वर्षात कधी नव्हे तेवढा पाऊस झाला असल्याचं नागरिक सांगत आहेत या पावसामुळे यशोदा नदीला पूर आला आणि जनजीवन तर विस्कळीत झालं आहेच मात्र ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या बळीराजाच्या देखील डोळ्यामध्ये अश्रू आणलेलं आहे..देवळी तालुक्यात सोनेगाव आबाजी परिसरात जून मध्ये काहीसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पूर्ण पेरण्या आटोपल्या होत्या.. मात्र यशोदा नदीला पूर आला आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या सर्व पेरण्या वाहून गेल्या आहेत...
महाराष्ट्र
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक
Samadhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















