एक्स्प्लोर
रायगडमध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे तिघांचा मृत्यू, 1784 घरांचं नुकसान, जवळपास 300 विजेचे खांब कोसळले
रायगड : चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 1784 घरांचे अंशतः तर 5 घरांचे पूर्णतः नुकसान झाले. आज दिवसभरात तीन व्यक्तींचा मृत्यू, दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 2 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात विजेचे खांब कोसळले. आज दुपारपर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















