एक्स्प्लोर
Advertisement
रायगडमध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे तिघांचा मृत्यू, 1784 घरांचं नुकसान, जवळपास 300 विजेचे खांब कोसळले
रायगड : चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 1784 घरांचे अंशतः तर 5 घरांचे पूर्णतः नुकसान झाले. आज दिवसभरात तीन व्यक्तींचा मृत्यू, दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 2 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात विजेचे खांब कोसळले. आज दुपारपर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र
चेंबूरमध्ये अग्नितांडव, 7 जणांचा होरपळून मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती
नक्षलग्रस्त राज्याच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे उदया दिल्ली दौऱ्यावर
राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 06 October 2024 ABP Majha
: हर्षवर्धन पाटील उद्या राष्ट्रवादीत, शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार
Hiraman Khoskar Meet Sharad Pawar : काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, खोसकरांची शरद पवारांसोबत चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion