एक्स्प्लोर
रायगडमध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे तिघांचा मृत्यू, 1784 घरांचं नुकसान, जवळपास 300 विजेचे खांब कोसळले
रायगड : चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 1784 घरांचे अंशतः तर 5 घरांचे पूर्णतः नुकसान झाले. आज दिवसभरात तीन व्यक्तींचा मृत्यू, दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 2 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात विजेचे खांब कोसळले. आज दुपारपर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा



















