एक्स्प्लोर
रायगडमध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे तिघांचा मृत्यू, 1784 घरांचं नुकसान, जवळपास 300 विजेचे खांब कोसळले
रायगड : चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 1784 घरांचे अंशतः तर 5 घरांचे पूर्णतः नुकसान झाले. आज दिवसभरात तीन व्यक्तींचा मृत्यू, दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 2 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात विजेचे खांब कोसळले. आज दुपारपर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















