एक्स्प्लोर
Ahamadnagar toll booth collapsed : अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे टोलनाक्याचं छत कोसळलं
अहमदनगर जिल्ह्यात दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अनेक ठिकाणी सुसाट्याचा वारा सुटला होता...जोरदार वादळी वाऱ्यामुळे पाथर्डी तालुक्यातील खरवंडी परिसरातील टोलनाक्याचे पत्र्याचे शेड कोसळल्याची घटना घडली...कल्याण- निर्मल महामार्गावरील हा टोल नाका असून सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही,मात्र टोल नाक्याचं मोठा नुकसान झालं आहे...वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी टोकनाका प्रशासनाने तात्काळ रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे...दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील झाला आहे.
महाराष्ट्र
Kolhapur Non Veg Man:आयुष्यात कधीही शाकाहार न केलेला अवलिया; ना ब्लडप्रेशर, ना शुगर; 65 वर्षे खणखणीत
Pravin Gaikwad Ink Attack | प्रविण गायकवाडांवर शाईफेकणाऱ्यांवर कारवाई करणार, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन
Thackeray Reunion | महायुतीला ठाकरे बंधू एकत्र येण्याची भिती, संजय राऊतांनी डिवचलं
Thackeray Reunion | विजयी मेळाव्याचा युतीशी संबंध नाही,राज ठाकरेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Walmik Karad Munde Banner | मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर आरोपी वाल्मिक कराडचा फोटो
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















