Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
दिल्लीत आमच्या नेत्याची पत्रकार परिषद झाली
गेले काही दिवस चर्चा सुरू होत्या,काही लोक गट तयार करत आहे असे चर्चा होत्या
भाजप ने ठरवले प्रत्येक प्रादेशिक पक्षातील काही लोक वेगळे करणे गट तयार करायचा आणि त्यांनी भाजपला पाठिंबा द्यायचा, डी लिमिटेशनला पाठिंबा द्यायचा.भाजप सूडानी आणि पेटलेले आहे. साम दाम दंड भेद सगळे केले जात आहेत
ममता बॅनर्जी शरद पवार यांची काय चूक होती, चूक असलीस तर स्वतःची प्रादेशिक अस्मिता जपत होत
ज्यांना स्वार्थ नडला आहे. आमच्याकडे आला तर फंड कमी पडू देणार नाही निधी उपलब्ध करून देऊ अशी आर्थिक उंदीर केली जाते स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जातो
ओमराजे कुठे आहेत,असा संभ्रम होता,कालपासून चर्चा सुरू होते, देवाचा कुटुंबाच्या शपथ घेतल्या त्यांची परवा करत नाही, पक्ष नेतृत्वाची
काल रात्री पुण्यात चार्टर आलं,त्याचे लीड तानाजी सावंत करत होते.यामध्ये जे लोक होते त्यामध्ये नानासाहेब पाटील अमित शिरसागर जय राजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर
ओम राजच्या एका केसाचा निकाल २० तारखेला येणार आहे त्यांना त्याबाबत काही आश्वासन दिले आहे का? तुमचा राजकीय विरोधकांनी संपवून टाकू असा काही शब्द मिळाला आहे.
नागेश पाटील अष्टीकर यांना वाटत आहे की त्यांना सर्वात मोठा तीस मार खान आहे,त्याच्या जीवनावळे पार्ट्या कुठे झाले याची माहिती येते.
या टीमचा कॅप्टन संजय देशमुख आणि उप कॅप्टन नागेश पाटील अष्टेकर आहेत.
काल सकाळी नागेश पाटील यांनी श्रेठीना फोन करून मला मदत करायला सागितले.
राज्यातील शिवसैनिकांना आवर्जून सांगेन यावेळी केलेली मतदान हे आमच्या ताकदीवर घेतलेले आणि शिवसैनिक यांचे मतदान आहे
शिवसैनिकांना पूर्ण अधिकार आहे या लोकप्रतिनिधीच्या घरात घुसून जात विचारण्याचा अधिकार आहे
घरात घुसून जाब विचारायचा अधिकार शिवसैनिकांना आहे तो विचारला त्यांना विचारला पाहिजे
भाजपकडे ऐपत नाही की नेते बनवायला,शिवसैनिक घरात घुसून जाब विचारतील
माझा कॉल घेत नाहीत ओमराजे,कैलास पाटील यांनी स्वतःची गॅरंटी देऊ शकतो दुसऱ्याची काय गॅरंटी देणार
गट स्थापन करायला सहा लोक लागतात मग ते कोण आहेत
यापूर्वी १४ जून दिल्लीला बैठक पार पडली होती.
फडणवीस साहेब महाराष्ट्रातील मराठी माणूस पुढचे वीस वर्षे तरी पंतप्रधान होऊ शकतो, तुमच्या मुख्यमंत्रीपदासाठी तयार केलेले भस्मेश्वर तुमच्या डोक्यावर बसलेला आहे, मेलेला कोंबडा आगीला घाबरत नाही
वन पार्टी वन इलेक्शन दिशेन आपला प्रवास आहे
भाजप राजकारणात फडणवीसन ची किंमत शून्य झाली,उद्या त्याच मुख्यमंत्री पद जाऊन त्यांनी तयार केलेल्या भस्मासुराकडे यात शंका नाही
डी लिमिटेशन बिल नामंजूर झालेला आकडा गाठण्यासाठी भाजप हे सगळ करत आहेत.
चार वर्षानंतर नवीन चिमणी पक्ष काढून आम्ही सगळं केला असेल तर ज्याचा त्याचा स्वार्थ आहे
शिवसेना नेता पेरणारा पक्ष आहे
हो आमची चूक ही आहे,आई बापाची शपथ घेतल्यावर आम्ही विश्वास ठेवला.
उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील काळजी करू नका
व्हिप जारी केल्यावर उद्या बैठक होईल, व्हिप उशीर झाला असे बोलले तर काय झालं असते,त्याचे अगोदरच व्हिप मिळाला असे म्हटले असते, न्यायालय सगळ सुरू असताना त्यांना फंड मिळू शकतो.




















